
महाराष्ट्र

मुंबई हुन, घरी परतताना कंटेनरच्या धडकेत , दोन जण ठार तर एक जखमी
जळगाव : भरधाव कंटेनरने धडक दिल्याने गाडीतून प्रवास करणारे दोघे जण ठार झाले, तर एक जण जखमी झाला आहे. जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यातील हा भीषण अपघात झाला. मयतामध्ये पारोळा नगरपालिकेचे अभियंता कुणाल देविदास सौपुरे आणि डॉ. निलेश भीमराव मंगळे यांचा समावेश आहे. तर संदीप आनंदा पवार हे जखमी झाले आहेत. पारोळा शहरातील कुणाल सौपुरे, डॉ. निलेश…

शिवपुराण कथेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात
धुळे : मालेगाव येथे सुरू असलेल्या प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा संत्संग कार्यक्रमासाठी धुळ्याहून जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना आज आर्वी जवळ मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात झाल्याची घटना समोर आली. या घटनेत भरधाव ट्रकने पुढे जाणाऱ्या दोन वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भरधाव चालणाऱ्या वाहन चालकाने अचानक…

मुंबई-आग्रा महामार्गावरती दि बर्निंग ट्रकचा थरार
धुळे : शहरा जवळील मुंबई-आग्रा मार्गावर वरखेडी रोडावरती दगडी कोळशाने भरलेल्या ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक ला अचानक आग लागली अग्निशमन दलाने आगीला नियंत्रणात आणले. मात्र ट्रकचे काही टायर , बॉडी , केबिन मधील सीट जळून खाक झाले. अग्निशाम दलाने आगीला वेळीच नियंत्रणात आणले.

कार-टँकरच्या भीषण अपघातात पालिका अभियंत्यासह डॉक्टर ठार, पारोळ्याजवळील घटना
पारोळा : जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जळगावात रस्ते अपघातात दोन मित्र मृत्युमुखी झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना पारोळा तालुक्यात घडलीय. पारोळ्यानजीक विचखेडा गावाजवळ टँकर व कार यांच्यात झालेल्या अपघातात पालिका अभियंता आणि डॉक्टर ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना आज सोमवारी सकाळी ७ वाजता…

निवडणुकीतील विजयानंतर घडला धक्कादायक प्रकार, जळगावात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक निकालांनंतर जल्लोष सुरु असतानाच मात्र, जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या गावात ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय झाल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी जात असताना अचानक झालेल्या दगडफेकीत एका भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज श्रीराम माळी (वय ३२) असे या निधन झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द या…

जळगावात चंद्रकांत पाटलांविरोधात रास्ता रोको; ठाकरे गटातर्फे आंदोलन
महात्मा जोतीराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मंगळवारी सकाळी गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना मोटारींच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. दरम्यान, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदेंसह प्रमुख नेत्यांना स्थानबद्ध केल्यानंतर शहरातील आकाशवाणी चौकातही ठाकरे गटातर्फे रास्ता रोको आंदोलन…

नाशिक येथे खासगी बसला लागली भीषण आग 15 प्रवासी जळून ठार, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
नाशिक-औरंगाबाद रोडवर पहाटे 4/4.30 दरम्यान हॉटेल मिर्ची जवळ खाजगी बस चा मोठा अपघात झाला. यात बस पूर्ण जळून खाक झाली.बस मधील 30 पैकी किमान 15 प्रवासी जळुन ठार झाल्याचा संशय असून मृतांच्या आकड्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.उर्वरीत प्रवास्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मृत पावलेल्या…

गोळीबारात तरुणाचा मृत्यू, पैशांच्या वादातूनझाला खून
वादातून संशयितांनी गोळीबार करत 39 वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. पोलीसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलीसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे.मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या चंदन (चिनू) पोपली या 39 वर्षे तरुणाचा अज्ञातांनी गोळीबार करत खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या…

धुळे महापालिकेच्या सभेत जोरदार राडा
धुळे महानगर पालिकेच्या महासभेत अजेंड्यावरील विषयांसोबतचं इतर विषयांवर चर्चा सुरु होती.. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिम्मित केंद्र सरकार ने ‘हर घर झेंडा’ हे अभियान राबवण्याची घोषणा केली आहे.. त्या अनुषंगाने धुळे महानगरातील नागरिकांना घरांवर लावण्यासाठी तिरंगा उपलब्ध करून द्यावा या साठी सर्व नगर सेवकांनी एका महिन्याचे मानधन देऊन त्यातून तिरंगा उपलब्ध करावा अशी सूचना भाजपा नगर…

साक्री तालुक्यात पुरात वाहून एकाचा मृत्यू
साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळील नवेनगर येथिल पंडित मोतिराम साबळे(वय५५) याचा टाकळी नाल्याला आलेल्या पुरात वाहुन म्रुत्यु. परवा पंडीत साबळे हा ५५वर्षे वयाचा शेतकरी कामासाठी शेतात गेला होता .शेतातून परतत असताना टाकळी नाल्यातुन ऊतरतांना पाण्याचा प्रवाह लक्षात आला नाही व तो पुरात वाहून गेला ही घटना दी.११रोजी घडली सदर शेतकरी रात्री घरी आला नसल्याने घरचे नातेवाईक…