साक्री तालुक्यातील वीटाई गावाजवळ जंगलात भीषण आग! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वीटाई (ता. साक्री) | साक्री तालुक्यातील वीटाई गावाच्या परिसरातील जंगलामध्ये लागलेल्या आगीने गुरुवारी (११ एप्रिल) रात्री ७.३० वाजता रौद्र रूप धारण केले. आग नेमकी केव्हा लागली हे स्पष्ट नसले तरी रात्रीच्या अंधारात तिच्या ज्वाळा आणि धुरामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे संपूर्ण वीटाई परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही दिवसांपूर्वीच साक्री तालुक्याच्या देरमाळ डोंगर भागात…

Read More

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला पंचायत राजचा थेट अनुभव

धुळे : ‘100 दिवस कृती कार्यक्रम’ मोहिमेअंतर्गत धुळे जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 6 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना प्रशासनाचा थेट अनुभव मिळावा, यासाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावर ‘एक दिवसीय क्षेत्रभेट कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पंचायत समितीच्या विविध विभागांना भेट…

Read More

महाराष्ट्र शासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल: माध्यमांतील बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी परिपत्रक जारी

मुंबई, दि. 28 मार्च – राज्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या शासनविषयक बातम्यांची त्वरित दखल घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याद्वारे प्रशासनाची कार्यक्षमता वाढवून नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश…

Read More

राज्यातील ५६० गोशाळांना २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण

मुंबई, दि. २८: राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेअंतर्गत २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अनुदानाचे वितरण करण्यात आले. या योजनेतर्गत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचे अनुदान गोशाळांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्यातील ५६० गोशाळांमधील ५६ हजार…

Read More

ज्येष्ठ इतिहासकार, विचारवंत प्रा. मा. म. देशमुख यांचे हृदय विकाराने निधन

नागपूर: ज्येष्ठ इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख यांचे बुधवारी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. दुपारी ४ वाजता त्यांच्या सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके वादग्रस्त ठरलीत. प्रा. मा.म. देशमुख हे शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले. शिक्षणाची त्यांना प्रचंड आवड होती. प्री-युनिव्हर्सिटी परीक्षेत ते मेरीट उत्तीर्ण झाले होते. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय…

Read More

देऊरला ठाकूर वॉरियर्स आणि योगेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा भव्य सांस्कृतिक आविष्कार

धुळे : देऊर बुद्रुक येथील धर्मराज विद्याप्रसारक संस्थेच्या ठाकूर वॉरियर्स आणि योगेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘हृदय रंग’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अप्रतिम सांस्कृतिक कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. हिंदी, मराठी, अहिराणी देशभक्तीपर गीते, कोळीगीते आणि महाकुंभ यांसारख्या विविध कलाप्रकारांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेची चमक दाखवली. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या…

Read More

धुळे : खाकीतील उत्कृष्ट महिला कर्मचाऱ्यांचा महिलादिनी सन्मान

धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून खाकी वर्दीतील उकृष्ट काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा आज जागतिक महिलादिनी सन्मान करण्यात आला . जिल्हाभरातील सर्व पोलिसठाण्याअंतगर्त निवडक महिलांचा अधीक्षक धिवरे यांनी आपल्या कार्यालयात बोलवून सन्मान केला. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढावे हा या मागील उद्देश होता.सन्मानित करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या महिलांमध्ये पुढील महिला कर्मचाऱ्यांचा…

Read More

साक्री येथील सि. गो. पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

साक्री : विद्या विकास मंडळाच्या सिताराम गोविंद पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील यांनी भूषवले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी बी. बी. भिल, तालुका विधी सेवा समितीचे अॅड. बी. के. पिंपळे आणि अॅड….

Read More

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून राज्यातील बाजार समित्या सक्षम करणार-पणन मंत्री जयकुमार रावल

पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय पणन परिषद पुण्यात संपन्न पुणे – बाजार समित्या या कृषि पणन व्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे. अगदी कोरोनाच्या काळातही सर्व व्यवहार ठप्प असतांनाही, बाजार समित्यांनी शेतमालाची पुरवठा साखळी कार्यक्षमपणे हाताळून सुरळीत राखली. त्याची सरकारने, जागतिक बँकेने व प्रसार माध्यमांनीही दखल घेतली आहे,त्यामुळे राज्यातील बाजार समितीचे महत्त्व…

Read More

वाघाड येथे पाणलोट रथ यात्रेचे नियोजन आणि विविध उपक्रमांसाठी विशेष ग्रामसभा संपन्न

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट घटक 2.0 अंतर्गत वाघाड (तालुका दिंडोरी) येथे मंगळवारी (दि. 21 जानेवारी 2025) सकाळी 9 वाजता सरपंच सौ. आशा गांगोडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेत केंद्र व राज्य शासनाच्या पाणलोट विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने पाणलोट रथ यात्रेचे नियोजन सविस्तर मांडण्यात आले. ग्रामसभेत अनिल मधुकर शिंगाडे यांची ‘पाणलोट योद्धा’ म्हणून…

Read More
Back To Top