देशाची सुरक्षितता धोक्यात, धुळ्यात आतंकवादी हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला निषेध

धुळे – देशातील वाढलेल्या दहशतवादी कारवायांच्या निषेधार्थ आज धुळ्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले.गेल्या दीड महिन्यांपासून अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जून रोजी आपला तिसरा कार्यकाळातील पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लागलीच दहशतवादी कारवायांनी डोके वर काढले. गेल्या दीड महिन्यात अनेक आतंकवादी हल्ल्यात एकट्या जम्मू विभागात एप्रिल ते…

Read More

चिमठाणे गावात मूलभूत समस्यांचा महापूर;सरपंचांचे नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

शिंदखेडा – तालुक्यातील चिमठाणे गावात गेल्या 3 वर्षांपासून दलित आदिवासी वस्तीमध्ये ना गटारीचे कामे करण्यात आली, ना रस्त्यांची, त्यामुळे चिमठाणे गावातील ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले आहेत. तीन वर्षापासून चिमठाणे ग्रामस्थ सरपंच छोट्याबाई दरबारसिंग गिरासे यांच्याकडे गटारी व रस्त्यांच्या मूलभूत प्रश्न करिता मागणी करीत आहे, मात्र सरपंच आणि त्यांचे पती व पुत्र या ग्रामस्थांच्या मूलभूत समस्येकडे…

Read More

प्रति पंढरपूर गोताणे येथे अश्विनी पाटील यांच्या हस्ते महापूजा, चि. रायबा पाटील यांनी केली महाआरती

धुळे- शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख समृद्धीसाठी पांडुरंगाला साकडे घालत अश्विनी कुणाल पाटील यांच्या हस्ते व प्रतिपंढरपूर गोताणे येथे पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा व आरती भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत पांडुरंगाचा सोहळा उत्साहात झाला.प्रतिपंढरपूर गोताणे ता. धुळे येथे वैकुंठवासी ब्रह्ममूर्ती ह. भ प. दामोदरजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने भव्य असे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर उभारण्यात…

Read More

दोंडाईचा मध्ये भोगावती नदीला मोठा पूर, घरामध्ये शिरले पाणी

दोंडाईचा- धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भोगावती नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठावरील घरामध्ये पाणी गेले.चैनी रोड परिसरातील गोविंद नगर येथील संघम डेअरी च्या गल्लीत काही घरामध्ये पाणी शिरले. तर वरवाडे भागातील हात गाड्या, टपऱ्या आणि दोन मोटारसायकली वाहून गेल्याचे सांगितले जाते. पाठोपाठ अमरावती नदीलाही पूर आला आहे.नदीच्या पुरामुळे काही नागरिकांचा संपर्क…

Read More

दोंडाईच्यात पावसाळ्यात डांबरीकरण,अधिकाऱ्यांना माहितीच नाही

दोंडाईचा – शहरातील मोनाली हॉटेल पासून ते केशरानंद पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पुन्हा सुरू आहे. विशेष म्हणजे पालिकेपासून अवघ्या काही अंतरावर सुरु असलेल्या या कामाबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहितीच नाही. मग संबंधित ठेकेदार कोणाच्या पाठबळावर एवढी हिम्मत करतोय कि अधिकारी त्याला पाठीशी घालताय, असा प्रश्न अनेकांना पडलाय. पावसाळ्यात रस्त्यांचे डांबरीकरण करू नये असा शासन…

Read More

शिंदखेडा मतदार संघात शिवसेनेचा झंझावात निर्माण करा…रविन्द्र मिर्लेकर

शिंदखेडा :- मतदार संघातील गावागावात शाखा निर्माण करा, कार्यकर्त्यांची संख्या वाढवा , संपूर्ण तालुक्यात सेनेचा झंझावात निर्माण करा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार रविंद्र मिर्लेकर यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.प्रमुख मार्गदर्शन उत्तर महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार रविंद्र मिर्लेकर यांनी…

Read More

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार

1 5 व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार सोहळ्यालाकृषी मंत्री धनंजय मुंडे पुरस्कार सोहळ्यात उपस्थित नवी दिल्ली : पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, 15 व्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत स्वीकारला….

Read More

आधी आम्हाला पैसे द्या, मगच तुमचे बैल देतो, असे सांगून खंडणी मागणाऱ्या साथ जणांवर गुन्हा

नंदुरबार – आधी आम्हाला पैसे द्या, मगच तुमचे बैल देतो, असे सांगून बैलांनी भरलेले वाहन थांबवून चालकाकडून ती गाडी सोडविण्यासाठी खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी मनरद ता.शहादा येथील सात जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.१० जुलै रोजी १० वाजेच्या सुमारास मनरद गावाजवळ शहादा-प्रकाशा रस्त्यावर मनोज काशिनाथ कोळी, निलेश मुकेश सावळे, योगेश विठ्ठल कोळी,…

Read More

अक्कलपाडा 100 टक्के भरण्यासाठी जमीन अधिग्रहणनिधीची तत्काळ व्यवस्था करावी – आ.कुणाल पाटील

अक्कलपाडा संघर्ष समितीच्या आंदोलनाचे विधानभवनात पडसाद धुळे – धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना वरदान ठरलेले अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 198 हेक्टर अतिरिक्त भूसंपादन करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणार्‍या जमीन अधिग्रहणाकरीता शेतकर्‍यांना मोबदला म्हणून सुमारे 200 ते 250 कोटी रुपयांची आवश्यता आहे. आज हे धरण केवळ 60 टक्केच भरले जात आहे. म्हणून अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरण्यासाठी…

Read More

धुळ्यात कॉरिडॉर समितीचे धरणे आंदोलन

धुळे – दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर हा केंद्राचा प्रकल्प धुळ्यासाठी मंजूर असून या कामाची लवकर सुरुवात करण्यात यावी तसेच भूसंपादन लवकर सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा, यासाठी आज दि. 8 जुलै रोजी धुळे कॉरिडॉर विकास समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. समितीचे प्रमुख रणजीत राजे भोसले व इतर सदस्यांच्या नेतृत्वाखाली क्युमाईन क्लब जेलरोड येथे…

Read More
Back To Top