
पावसाने झोडपले, सरकारने सावरावे,देऊर परिसरातील शेतकऱ्यांनी दिले निवेदन
धुळे जिल्यातील देऊर खु. , देऊर बु., नांद्रे परिसरातील शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे कि, आम्ही २०२४ खरीप हंगामातील कापूस,कांदा,मका या पिकांसाठी मुदतीत प्रधानमंत्री पीकविमा योजनेला अर्ज भरला आहे. मात्र, मागील १५ दिवसात परतीच्या पावसाने आमच्या पिकांचे अतोनात नुकसान केले.. कपाशीची बोन्डे काळी पडलीत, कपाशी…