आधी आम्हाला पैसे द्या, मगच तुमचे बैल देतो, असे सांगून खंडणी मागणाऱ्या साथ जणांवर गुन्हा

नंदुरबार – आधी आम्हाला पैसे द्या, मगच तुमचे बैल देतो, असे सांगून बैलांनी भरलेले वाहन थांबवून चालकाकडून ती गाडी सोडविण्यासाठी खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी मनरद ता.शहादा येथील सात जणांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि.१० जुलै रोजी १० वाजेच्या सुमारास मनरद गावाजवळ शहादा-प्रकाशा रस्त्यावर मनोज काशिनाथ कोळी, निलेश मुकेश सावळे, योगेश विठ्ठल कोळी,…

Read More

अक्कलपाडा 100 टक्के भरण्यासाठी जमीन अधिग्रहणनिधीची तत्काळ व्यवस्था करावी – आ.कुणाल पाटील

अक्कलपाडा संघर्ष समितीच्या आंदोलनाचे विधानभवनात पडसाद धुळे – धुळे तालुक्यातील शेतकर्‍यांना वरदान ठरलेले अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 198 हेक्टर अतिरिक्त भूसंपादन करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणार्‍या जमीन अधिग्रहणाकरीता शेतकर्‍यांना मोबदला म्हणून सुमारे 200 ते 250 कोटी रुपयांची आवश्यता आहे. आज हे धरण केवळ 60 टक्केच भरले जात आहे. म्हणून अक्कलपाडा धरण शंभर टक्के भरण्यासाठी…

Read More

धुळ्यात कॉरिडॉर समितीचे धरणे आंदोलन

धुळे – दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर हा केंद्राचा प्रकल्प धुळ्यासाठी मंजूर असून या कामाची लवकर सुरुवात करण्यात यावी तसेच भूसंपादन लवकर सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा, यासाठी आज दि. 8 जुलै रोजी धुळे कॉरिडॉर विकास समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. समितीचे प्रमुख रणजीत राजे भोसले व इतर सदस्यांच्या नेतृत्वाखाली क्युमाईन क्लब जेलरोड येथे…

Read More

धुळे खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर,आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात सर्व जागा जिंकल्या

धुळे खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी पॅनलने सर्वच्या सर्व १७ जागांवर विजय मिळवला. तर, माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलचा या निवडणुकीत पूर्णतः धुव्वा उडाला. या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी…

Read More

तिरुपती नगर रहिवाश्यांनी आयुक्तांच्या दरबारात मांडली रस्त्याची व्यथा

तात्पुरत्या सोयीसाठी रस्त्यावर खडी व मुरूम टाकण्याचे आयुक्तांचे निर्देश धुळे : शहरातील वलवाडी शिवारात असलेल्या तिरुपती नगरातील रहिवाशांनी महापालिकेच्या आयुक्त अमिता पाटील यांच्या दरबारात रस्त्याच्या समस्येविषयी व्यथा मांडली. यावेळी आयुक्त पाटील यांनी सहाय्यक अभियंता यांना रहिवाशांची पावसाळ्यात तात्पुरती सोय होण्यासाठी रस्त्यावर खडी व मुरूम टाकण्याची निर्देश दिले.वलवाडी शिवारात असलेल्या तिरुपती नगरात पावसामुळे नागरिकांना रहदारीसाठी रस्ताच…

Read More

विकास कामांच्या आढावा बैठकीला आ. जयकुमार रावल, आ.फारूक शहा यांच्या सह भाजपा पदाधिकाऱ्यांची दांडी

खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी दिल्यात सूचना, जिल्ह्यातील विविध विकास कामांवर झाली चर्चा धुळे – लोकसभा निवडणूक संपली आणि आता खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी कामाला सुरुवात केलीय. ६ जुलै ला जिल्ह्यातील विकास कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. मात्र विषय शहरासह जिल्ह्याच्या विकासाचा असताना या बैठकीला आ. फारूक शहा, आ. जयकुमार रावल यांनी…

Read More

मी नेहमी पुढील  30 वर्षांनंतरचा विचार करुन काम करतो- आ. अमरिशभाई पटेल

शिरपूर तालुक्यात सर्वत्र हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड करणार शिरपूर : शिरपूर तालुक्यात जिथे योग्य जागा उपलब्ध असेल तिथे हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड वर भर द्या, वृक्ष तोड करु नका. आम्ही हजारो, लाखो वृक्ष लागवड आतापर्यंत करुन जगवली. भूपेशभाई पटेल यांनी नागेश्वर, असली येथे महावृक्षारोपण करुन हजारोच्या संख्येने वृक्ष लागवड करत आहेत. प्रत्येकाने आपापल्या गावात, आपल्या…

Read More

महाविकास आघाडीने पैशाच्या बळावर उमेदवार दिला – मंत्री अनिल पाटील

शहादा : विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडे संख्याबळ पुर्ण असून आमचे दोन्हीही उमेदवार निवडूण येतील असा विश्वास राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केला. महायूतीकडे असणार संख्याबळ पुर्ण आहे त्यामुळे महाविकास आघाडीनेच आपल्याकडे संख्याबळ आहे कि नाही ते पहावे पैशाच्या भरवश्यावरच महाविकास आघाडीने जास्तीचा उमेदवार उभा केला असल्याच टोला देखील मंत्री अनिल पाटील…

Read More

शहाद्याचे बसस्थानक नव्हे, हे तर समस्यांचे ‘आगार’

शहादा : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बस स्थानकाची खड्डांमुळे अतिशय दुरावस्था झाली असून बसस्थानकात जागोजागी असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने या पाण्याच्या डबक्यांना चिखलाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अशातच प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी याच पाण्याच्या डबक्यांमधून मार्ग काढत लागावा लागतत आहे. दुसरीकडे प्रवाश्यांना बसस्थानकात उभे राहण्यासाठी देखील जागा नसून साचलेल्या पाण्याच्या डबक्यामधुन दुर्गंधी आणि रोगराई पसरत असल्याचे चित्र आहे….

Read More

सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.संजीव गिरासे

धुळे : उत्तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या बाविसाव्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथे एकदिवसीय राज्यस्तरीय बाविसावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन होणार असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी खानदेशातील कथा, कादंबरीकार व आदिशक्ती धनदाईमाता शिक्षण प्रसारक संस्थेच्या येथील स्वर्गीय अण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांची निवड करण्यात…

Read More
Back To Top