मुंबई : भाजपचा कथित कट उधळून लावा आणि महाराष्ट्रातील लोकांच्या नोकऱ्या आणि रोजीरोटी वाचवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी केली..2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने आपली गणिते सुरू करून दिलेली आहेत. म्हणूनच गेल्या 60 वर्षात मराठी माणसाच्या रक्त आणि घामाने निर्माण केलेली महाराष्ट्राची संपत्ती हिरावून घेण्यासाठी भाजपचे मुख्यमंत्री मुंबईत येत आहेत असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
